• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, January 26, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Mumbai News : मुंबईचे नागरिक घेणार मुंबईचा निरोप, नेमकं कारण काय असावं?

Web Team by Web Team
November 30, 2023
in महाराष्ट्र
0
Mumbai News

Mumbai News

14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Mumbai News : मुंबईला मायानगरी म्हणतात. या शहरात देशभरातून लाखो लोक स्वत:चे नशीब चमकवण्यासाठी येत असतात. इथे लोकं स्वप्नच नाही तर जगासमोर स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी येतात. आर्थिकदृषट्या मजबून होण्यासाठी मुंबई एकमेव चांगलं व्यासपीठ आहे असं देखील मानलं जातं. इथे प्रयत्नांना यश मिळतं असं देखील म्हटलं जातं. लोक म्हणूनच मोठ्या संख्येनं मुंबईच्या सावलीत स्वत:च्या स्वप्नांच्या बीया रोवतात. पण सध्या स्थलांतर करणाऱ्याची संख्या वाढत असताना मिळालेल्या अहवालानुसार आता मुंबईत लोकं कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mumbai News 60 percent of mumbaikars planning to leave the city)

Mumbai News

मुंबई सोडण्यामागचं नेमकं कारण काय?

मुंबई सारख्या शहरात सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध आहेत. या लाईफस्टाईलची मुंबईकरांना चांगलीच सवय झाली आहे. पण सामान्य आयुष्यात लोकांना वेगवेगळ्या अडचणींना ही सामोरं जावं लागतंय हे विसरुन चालणार नाही. सध्या मुंबईत बदलणारं हवामान, राजकीय वादळं आणि बेरोजगारी ही मुंबईतील नागरिक स्थलांतरीत होण्याची प्रमुख कारणं समोर येत आहेत. एका सर्व्हेक्षणात असं आढळलं की, मुंबईतून दर १० पैकी नागरिकांमागे ६ नागरिक शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या विचारात आहे. हे चित्र फक्त मुंबईचे नसून तर दिल्लीतही अशीच काहीशी अवस्था आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

धावपळीच्या जगात मुंबईतल्या नागरिकांना स्वत:साठी वेळच मिळत नसल्याचे समोर येत आहे. सकाळची धावपळ, व्यायामासाठी फिरवलेली पाठ, वातावरणात बदल, आजार, चुकीच्या खाण्याच्या सवयी, दररोज येणारं नैराश्य, मोबाईलचे व्यसन आणि इंटरनेटचे फसवं जग या सगळ्यांचा नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. चर्चा आणि सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 10 पैकी 9 नागरिकांना वाढत्या प्रदूषणामुळं श्वसनाचा त्रास, खोकला, जीव घाबरा होणे, डोळ्यांची जळजळ अशा समस्या सतावू लागल्या आहेत.

हे ही वाचा – Rahul Dravid : BCCI ची मोठी घोषणा! राहुल द्रविड पुन्हा टीम इंडियाचा हेड कोच

स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने अनेक आजार डोकं वर काढू लागले आहेत. हिवाळ्यामध्ये श्वसनविकारांमध्ये वाढ पाहायला मिळते तर अवकाळी पावसाचं ही चित्र आपल्याला इथेच पाहायला मिळतं. आजारांमध्ये वाढ झाल्या कारणाने नागरिक आता निरोगी जगण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईने देशातील अनेक नागरिकांना आसरा दिला. पण, अनेकांनाच आसरा देणाऱ्या या शहरातील वाढती गर्दी, सुविधांवर येणारा ताण आणि त्यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणी या कारणांकडेसुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही.

Via: - Nisha Zore
Previous Post

President Draupadi Murmu : योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग; कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी सोहळ्यास राष्ट्रपतींची उपस्थिती

Next Post

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या संकेतामुळे राजकीय वर्तुळात संशयांची वादळं निर्माण, अजित पवार असं काय म्हणाले?

Next Post
Maharashtra Politics

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या संकेतामुळे राजकीय वर्तुळात संशयांची वादळं निर्माण, अजित पवार असं काय म्हणाले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Global Market : बासमती तांदळावरील MEP कमी केल्याने निर्यात वाढली; दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता

Global Market : बासमती तांदळावरील MEP कमी केल्याने निर्यात वाढली; दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता

2 years ago
स्मशानभूमीत आई-वडील पोहोचतात सासरकडच्यांनी काढला पळ; लेकीचा चितेवरून उतरवला अर्धवट जळालेला मृतदेह…

स्मशानभूमीत आई-वडील पोहोचतात सासरकडच्यांनी काढला पळ; लेकीचा चितेवरून उतरवला अर्धवट जळालेला मृतदेह…

2 years ago
लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेसला मोठा धक्का ! मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेसला मोठा धक्का ! मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

2 years ago
Skin Care Tips :  उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी ! अगदी सोपे घरगुती उपाय आणि क्षणात होईल टॅंनिंग दूर

Skin Care Tips : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी ! अगदी सोपे घरगुती उपाय आणि क्षणात होईल टॅंनिंग दूर

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.