• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, October 9, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Panshet Dam Burst : पानशेत धरण फुटीला ६२ वर्षे पूर्ण, धरण फुटल्यानंतर नेमकं काय घडलं होतं? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
July 12, 2023
in महाराष्ट्र
0
Panshet dam brust

panshet dam brust

51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Panshet Dam Burst : महाराष्ट्रातील महत्वाचं शहर असलेलं पुणे आज भरभराटीला आलेलं दिसतं. मात्र ६२ वर्षांपूर्वी याच शहराने आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात पाहिला होता. आजच्याच दिवशी म्हणजे १२ जुलै ला १९६१ मध्ये पुणे एका भीषण संकटाला समोर गेलं होतं. पुणेकरांसाठी हा काळा दिवस होता. याच दिवशी पुण्याची पाण्याची तहान मिटवणारं पानशेत धरण फुटून पुण्यात प्रलय निर्माण झाला होता.

६२ वर्षांपूर्वी पुण्यात काय झालं होत? (What happened after Panshet dam burst in Pune)

१२ जुलै १९६१ ला सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटलं होतं. या घटनेत एक हजारहून अधिक लोक मुत्यूमुखी पडले होते. पानशेत धरण फुटून झालेल्या प्रलयात जवळपास १ लाख लोक विस्थापित झाले होते.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

पुण्याला लागणाऱ्या पाण्याची गरज पाहता पानशेत धरणाची निर्मिती त्याकाळी सुरु होती. खरंतर धरण १९६२ मध्ये पूर्ण होणार होतं. पूर्णपणे मातीपासून हे धरण बनवण्यात येत होतं. मात्र प्रचंड पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात आलं आणि धरण फुटलं. पानशेत धरण फुटून पाणी वाहत वाहत खडकवासलाकडे धरणाकडे आलं. खडकवासला हे छोटं दगडी धरण होतं. पाणी खडकवासला पार करत पुणे शहरात शिरलं. सकाळी १० वाजेपर्यंत पुण्यात सर्वत्र पाणी शिरलं होतं.

कसबा पेठ, सोमवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ ही पुण्यातील महत्वाची ठिकाणं पूर्ण पाण्यात गेली होती. चार-चार, पाच-पाच मजली इमारती देखील पाण्याखाली गेल्या होत्या. बघता बघता इमारती कोसळू लागल्या होत्या. अनेक घरं पुराच्या पाण्यात बुडाली होती. अनेकांच्या घरातील सामान वाहून गेले होते. अंगावरचे कपडे घेऊन लोकं घर सोडून बाहेर पडले होते.

पुण्यातील बंड गार्डन पूल सोडला इतर सगळे पूल पाण्याखाली गेले होते. लोकं स्वतःचा जीव वाचवत मिळेल त्या रस्त्याने सुरक्षित ठिकाणी पळत होते. डेक्कन कॉलेजच्या मागच्या टेकड्या त्या दिवशी माणसांनी भरल्या होत्या. ‘160, नारायण पेठ’ ही ४ मजली इमारत त्या दिवशी तिसऱ्या मजल्यापर्यंत पाण्यात बुडाली होती. आजही या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पाणी कुठपर्यंत पोचलं होतं याची खुण केलेली दिसते.

पानशेत धरण कधी बांधण्यात आले होते?

पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १९५० ला खडकवासला धरण बांधण्यात आलं होत. दिवसेंदिवस पुणे शहराची लोकसंख्या वाढू लागल्याने, शहराची पाण्याची गरज देखील वाढू लागली होती. वाढलेली पाण्याची तहान मिटविण्यासाठी खडकवासलाच्या पश्चिमेला अंबा नदीवर १० ऑक्टोबर १९५७ ला पानशेत धरण बांधायला सुरुवात झाली होती आणि १९६२ पर्यंत हे धरण बांधून पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र त्यापूर्वीच धरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरु होतं. नाशिकच धरण सोडलं, तर इतर कोणतंच धरण त्याकताळी मातीचा नव्हतं त्यामुळे हे धरण बांधायला अनुभव कमी पडला, असं देखील बोललं जातं.

पानशेत धरण कसा फुटला? (Why did Panshet Dam burst)

पानशेत धरण पूर्णपणे मातीपासून बनवण्यात येत होतं. दरम्यान जून १९६१ मध्ये पुण्यात सलग १० दिवस पाऊस चालू होता. सलग पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढत चालली होती. धरणाचं बांधकाम कच्चं होतं. तसेच जोरदार वारा सुटल्याने पाण्याच्या लाटा यायच्या. परिणामी धरणाच्या बांधकामामधून पाणी झिरपू लागलं होतं. ११ जुलै १९६१ ला रात्री पानशेत धरणाला मोठी भेग पडली होती. ही भेग झाकण्यासाठी आणि रात्रीच फुटणाऱ्या धरणाला सकाळपर्यंत थांबवून ठेवण्यासाठी जवानांनी रात्रभर पानशेतच्या भेगांसमोर रेतीच्या अनेक ट्रक तसेच रेती आणि सिमेंटचे पोते धरणात उलटवल्या. मात्र जे व्हायचं होत ते झालंच, सकाळी पानशेत धरण शेवटी फुटलंच.

Previous Post

Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी बस अपघातात महिलेचा मृत्यू तर प्रवासी जखमी; दादा भुसेंनी केली जखमींची विचारपूस

Next Post

अजित पवार अर्थमंत्री नको! बच्चू कडूंनी मांडली शिंदे गटाची भूमिका

Next Post
अजित पवार अर्थमंत्री नको! बच्चू कडूंनी मांडली शिंदे गटाची भूमिका

अजित पवार अर्थमंत्री नको! बच्चू कडूंनी मांडली शिंदे गटाची भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pragati Maidan Convention Centre

Pragati Maidan Convention Centre : पंतप्रधान मोदींच्या हस्ते कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन, भारत मंडपमसाठी 2,700 कोटी रुपये खर्च

2 years ago
‘BHARAT PAY’ विरोधात ‘त्या’ वक्तव्यामुळे अश्नीर ग्रोव्हरला Delhi High Court चा दणका; ठोठावला 2 लाखांचा दंड

‘BHARAT PAY’ विरोधात ‘त्या’ वक्तव्यामुळे अश्नीर ग्रोव्हरला Delhi High Court चा दणका; ठोठावला 2 लाखांचा दंड

2 years ago
Home Minister Devendra Fadnavis : गृहमंत्री विधानसभेत कडाडले; ” छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि कोणाची आयमाय काढता ? षडयंत्र बाहेर आणू…!”

Home Minister Devendra Fadnavis : गृहमंत्री विधानसभेत कडाडले; ” छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि कोणाची आयमाय काढता ? षडयंत्र बाहेर आणू…!”

2 years ago
ST Bus Revenue

ST Bus Revenue : दिवाळीत ST महामंडळ मालामाल, अवघ्या १५ दिवसांत ३२८ कोटींचा महसूल

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.