• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, October 7, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील

Web Team by Web Team
March 13, 2024
in मुख्य बातम्या
0
अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या जिल्ह्याचे नाव अर्थात अहमदनगरच नाव बदललं जावं अशी मागणी अहमदनगरकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून देखील होत होती. यावर अखेर आज निर्णय झाला असून अहमदनगरचे नाव आज पासून पुढे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असे करण्यात आले असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्याने महाराष्ट्रामधून आनंद व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान आता अहमदनगरचे नाव देखील बदलण्यात आले आहे. ही एक अभिमानास्पद घटना अहमदनगरच्या इतिहासात लिहिली गेली आहे.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक नेते यांच्या पाठपुराव्याचे कौतुक केले. ते म्हणाले कि, ” अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. या निर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. ”

” हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. ” मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Lok Sabha Elections 2024 : बारामतीत विजय शिवतारेंनी पवारांविरोधात फुंकला शंख; लोकसभा निवडणूक लढवणारच !
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Lok Sabha Elections 2024 : बारामतीत विजय शिवतारेंनी पवारांविरोधात फुंकला शंख; लोकसभा निवडणूक लढवणारच !

Next Post

राज्यमंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : वेल्हे तालुक्याला आजपासून ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव !

Next Post
राज्यमंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : वेल्हे तालुक्याला आजपासून ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव !

राज्यमंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : वेल्हे तालुक्याला आजपासून ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणामध्ये वडिलांच्या नंतर आता आजोबांनाही अटक; सुरेंद्रकुमार अगरवालांवर देखील मोठा आरोप

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणामध्ये वडिलांच्या नंतर आता आजोबांनाही अटक; सुरेंद्रकुमार अगरवालांवर देखील मोठा आरोप

1 year ago
Maratha Reservation : राज्यातील मराठा- कुणबी आवश्यक पुराव्यांची तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चितीसाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

Maratha Reservation : राज्यातील मराठा- कुणबी आवश्यक पुराव्यांची तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चितीसाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

2 years ago
Women Politicians: राजकारणातील ‘महिला’ आणि त्यांच्यावरून होणारं ‘राजकारण’

Women Politicians: राजकारणातील ‘महिला’ आणि त्यांच्यावरून होणारं ‘राजकारण’

2 years ago
Sanjay Raut : ” देवेंद्र फडणवीस सांगत आहेत 45 प्लस येणार; त्यांना आकडे लावण्याची सवय आहे ! ” संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

Sanjay Raut : ” देवेंद्र फडणवीस सांगत आहेत 45 प्लस येणार; त्यांना आकडे लावण्याची सवय आहे ! ” संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.