मुंबई : ज्या गोष्टीची राज्य सरकारला भीती होती ते आता घडले आहे बरेच प्रयत्न करून देखील जरांगे पाटील यांची तो आता मुंबईमध्ये धडाडणार आहे जरांगे पाटील नावाचा हे भगवा वादळ मुंबईत पोहोचलो असून सध्या सीएसटी बाहेर मराठा आंदोलकांनी भर रस्त्यातच ठिय्या मांडल्याचं समजत आहे.
राज्य सरकारच्या वतीने सातत्याने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु अद्याप देखील जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं नाही त्यामुळे आता राज्य सरकार पुढे कशी पावले उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.