• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, January 22, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Fact Check

दिवाळी बोनस मिळण्याचं श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जातं; नेमकं का ? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
November 11, 2023
in Fact Check
0
दिवाळी बोनस मिळण्याचं श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जातं; नेमकं का ? वाचा सविस्तर
239
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळी म्हंटले की जितकी मज्जा-मस्ती तितकाच खर्च.खर म्हणजे वर्षातून एकदाच येणारा दिवाळी हा सण ज्या महिन्यात असतो त्या महिन्यात नवी खरेदी करताना प्रत्येक जण आपला हात जरा सैल सोडत असतो आणि त्यासाठी असणाऱ्या बजेटचे आर्थिक गणित जुळते त्या महिन्याच्या पगारासोबत मिळणाऱ्या दिवाळी बोनस मुळे.त्यामुळे छोटी का होईना पण मिळणारी बोनस रक्कम ही दिवाळीच्या महिन्यात सगळ्यांची तारणहार ठरते.पण हा दिवाळी बोनस प्रकार नक्की सुरु कसा झाला हे तुम्हाला माहित आहे का? तर दिवाळी बोनस ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वासाठी दिलेल्या लढ्याचे फलित आहे. याच दिवाळी बोनसचा इतिहास आज आपण घेऊ

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील कामगार वर्गाला दिलेली एक देण म्हणजे दिवाळी बोनस परंतु बाबासाहेबांनी यासाठी दिलेल्या लढ्याआधीची परिस्थिती ही वेगळी होती.तर त्यावेळी ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना एखाद्या जनावराप्रमाणे राबविले जायचे व अक्षरक्षा १२ ते १६ तास कामगारांना काम करावे लागत असे आणि इतके तास काम करूनही भारतीय कामगारांना योग्य ती वागणूक मिळत नव्हती तसेच कामाचा योग्य मोबदला सुध्दा दिला जात नव्हता.आणि याच उद्दात हेतुतून बाबासाहेबांनी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली व कामगारांचे नेमके काय प्रश्न आहेत याची जाणीव या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबानी देशाला करून दिली आणि त्यावर उपाय म्हणून कामगार विषयक धोरणांना प्रोत्साहन दिले.खर म्हणजे ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी कामगार जगतात मालकाकडून कामगारांना प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती, पण जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी इंग्रजी महिन्याप्रमाणे पगार देण्याची पद्धत सुरू केली त्यामुळे कामगार वर्गाचे आर्थिक नुकसान होऊ लागले कारण.त्यावेळी आठवड्याच्या पगारपद्धती नुसार एका वर्षात असणाऱ्या 52 आठवड्यांचे प्रत्येकाला 52 पगार मिळत होते. म्हणजेच जर 4 आठवड्याचा 1 महिना धरला तर त्यावेळी वर्षात 13 पगार मिळायचे.परंतु ब्रिटिशांनी एका महिन्याला पगार देण्यास सुरुवात केल्याने 12 महिन्याचे 12 पगार मिळायला लागले म्हणजेच आता ५२ ऐवजी ४८ आठवड्यांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळू लागला होता.त्यामुळे एका महिन्याचा पगाराचे आर्थिक नुकसान कामगार वर्गाचे होत होते.आणि ही बाब जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आली तेव्हा 13 वा पगार मिळण्या करीता बाबासाहेबांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला पत्र लिहून कळविले आणि कामगारांना त्याच्या कामाच्या हक्काचे पैसे न मिळाल्यास निर्देशन करू असा इशारा दिला.

Related posts

ऐकावे तेवढे नवलचं ! Amazon वरून मागवला एक्स बॉक्स कंट्रोलर आणि मिळाला विषारी साप, व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल

June 19, 2024
अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

June 10, 2024

तसेच सप्टेंबर १९३८ च्या ट्रेड डिस्प्युट बिलाच्या संदर्भात कौन्सिलमध्ये बाबासाहेबानी कामगाराचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला यामध्ये कामगारवर्गाच्या हितासाठी नोकरी,बडतर्फी व पगारवाढ यावर सरकारी नियंत्रण असावे,तसेच कामाच्या तासांवरील मर्यादा, योग्य वेतन,भरपगारी रजा तसेच बोनस, निर्वाह वेतन यासंबंधीचे कायदे करावे असे ठणकावून सांगितले.त्यामुळे ब्रिटिश सरकारने आंबेडकरांच्या या पत्राची तात्काळ दखल घेतली आणि कामगारांना 13 वा पगार कसा देता येईल यावर विचार करण्यास सुरुवात केली,त्यावेळी बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारला काही महत्वाच्या सूचना केल्या व त्यात ब्रिटिशांना असे सुचवले की भारतीय संस्कृती नुसार दिवाळी हा वर्षभरातील सर्वात मोठा सण आहे त्यामुळे या सणाच्या अगोदर हा १३ वा पगार बोनस म्हणून कामगारांना द्यावा असे बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितले.आणि 30 जून 1940 साली बोनस द्यायचा कायदा लागू झाला या कायद्यामुळे भारतातील कामगार चळवळीला अनेक अधिकार मिळाले आणि बाबसाहेब आंबेडकरांच्या रूपाने लढण्यासाठी आवाज मिळाला आणि त्यामुळे कामगार चळवळी खरी नवसंजीवनी मिळाली.

खरतर बाबासाहेबांनी फक्त दलितोद्धाराचेच कार्य केले असे नाही तर समाजातील प्रत्येक जाती,धर्मातील शोषित वर्गासाठी काम केले मग तो कोणीही असो आणि त्यामुळेच आज आपल्याला मिळणार १३ वा पगार हा बोनस म्हणून येतो तो बाबासाहेबांच्या परिश्रमांमुळे.पूढे १९४७ सालीभारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब देशाचे कायदेमंत्री झाले व तेव्हाही त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी औद्योगिक कलह कायदा,कारखाना कायदा, कर्मचारी राज्य विमा कायदा,किमान वेतन कायदा असे अनेक कायदे बनवले आणि आजही या कायदे कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या हक्काचे सुरक्षितपणे रक्षण करत आहेत.

Previous Post

DIWALI 2023 : दिवाळीत अभ्यंग स्नानाला का असते विशेष महत्त्व ? वाचा मुहूर्त आणि विधी

Next Post

‘TATA’चा IPO लवकरच बाजारात येणार !

Next Post
‘TATA’चा IPO लवकरच बाजारात येणार !

'TATA'चा IPO लवकरच बाजारात येणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Indian-origin woman in Forbes : फोर्ब्सच्या यादीत मराठी महिला, एकूण ४ भारतीय महिलांचा समावेश

Indian-origin woman in Forbes : फोर्ब्सच्या यादीत मराठी महिला, एकूण ४ भारतीय महिलांचा समावेश

3 years ago
मुख्यमंत्री म्हणतात जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य ! छगन भुजबळ करतात विरोध,आणि आता पुन्हा स्वपक्षातून भुजबळांच्या हकालपट्टीची होते मागणी… वाचा नेमकं प्रकरण

मुख्यमंत्री म्हणतात जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य ! छगन भुजबळ करतात विरोध,आणि आता पुन्हा स्वपक्षातून भुजबळांच्या हकालपट्टीची होते मागणी… वाचा नेमकं प्रकरण

2 years ago
Rahul Gandhi Manipur Visit

Rahul Gandhi Manipur Visit : मणिपूर पोलिसांनी राहुल गांधींचा दौरा रोखला, हेलिकॉप्टरने जाण्याचा दिला सल्ला

3 years ago
कमळाने नाही धनुष्यबाणाने डाव फिस्कटवला ! ‘ या ‘ कारणाने मनसेने महायुतीत सामील न होण्याचा घेतला होता निर्णय

कमळाने नाही धनुष्यबाणाने डाव फिस्कटवला ! ‘ या ‘ कारणाने मनसेने महायुतीत सामील न होण्याचा घेतला होता निर्णय

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.