• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Sunday, August 10, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

“माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढील काळात…!” अजित पवारांचे जनतेला खुले पत्र ! पत्रात नेमकं काय ? वाचा सविस्तर

Web Team by Web Team
October 10, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
“माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढील काळात…!” अजित पवारांचे जनतेला खुले पत्र ! पत्रात नेमकं काय ? वाचा सविस्तर
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आज 10 ऑक्टोबर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील होऊन शंभर दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी सध्या परिस्थितीत घेतलेला निर्णय आणि भविष्यात केल्या जाणाऱ्या कामकाजाबाबत जनतेला स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीची जोरदार चर्चा रंगलेली असताना, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. 2 जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी ही मंत्रीपदाची शपथ घेतली.

https://x.com/AjitPawarSpeaks/status/1711635589320335793?s=20

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

दरम्यान या पत्रामध्ये अजित पवार यांनी आपल्या निर्णयाच्या शंभर दिवसांच्या पूर्तीचा उल्लेख केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात या आधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली, असे निर्णय त्या त्या वेळेच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार मध्ये सामील झाला. असे या पत्रात लिहिले आहे.

त्याचबरोबर प्रत्येक काळ आणि त्या काळातील आव्हानं वेगवेगळी असतात. त्या आव्हानांचा सामना करत लोककल्याणासाठी लोकप्रतिनिधींना काम करावं लागतं. आपण लोकांचे देणे लागतो आणि त्यासाठीच लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून निवडून दिल आहे. या भूमिकेवर माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विश्वास आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील शेतकऱ्यांच्या युवकांच्या महिलांच्या विविध समाज घटकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेतून कार्यरत असल्याची प्रचिती मी व माझ्या सहकाऱ्यांच्या कामातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. राजकारणाच्या पलीकडे असणाऱ्या भूक, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांवर राज्य सरकारला काम करावं लागतं. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या माध्यमातून हे काम अधिक जोमाने करेल असं देखील या पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे.

Previous Post

Nanded Hospital Deaths : बालमृत्यू प्रकरणी चित्रा वाघ यांचे गंभीर आरोप; “गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नाहीत म्हणूनच….!”

Next Post

Public Interest litigation : ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे आणि लेझर बंदी विषयी कॅटलिस्ट फाउंडेशन जनहित याचिका दाखल करणार

Next Post
Public Interest litigation : ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे आणि लेझर बंदी विषयी कॅटलिस्ट फाउंडेशन जनहित याचिका दाखल करणार

Public Interest litigation : ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे आणि लेझर बंदी विषयी कॅटलिस्ट फाउंडेशन जनहित याचिका दाखल करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

परभणीमध्ये महादेव जानकर यांची मोठी घोषणा ! ” निवडून आलो नाही तर संन्यास घेईन, 26 एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार !

परभणीमध्ये महादेव जानकर यांची मोठी घोषणा ! ” निवडून आलो नाही तर संन्यास घेईन, 26 एप्रिल नंतर मी राज्यभरात उद्धव ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार !

1 year ago
Lok Sabha Elections 2024 : अहमदनगरमधून निलेश लंकेंची लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची घोषणा; आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर

Lok Sabha Elections 2024 : अहमदनगरमधून निलेश लंकेंची लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची घोषणा; आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर

1 year ago
Byju's Crisis

Byju’s Crisis : बायजूचे सीईओ म्हणाले- कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवावा, कंपनी लवकरच करणार कमबॅक

2 years ago
Maharashtra Politics : CM Eknath Shinde यांच्या गोटात गडबड; ‘आमची काम होत नाहीत…!’ आमदारांची ‘त्या’ मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Maharashtra Politics : CM Eknath Shinde यांच्या गोटात गडबड; ‘आमची काम होत नाहीत…!’ आमदारांची ‘त्या’ मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.