• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, August 26, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Uncategorized

Shinde Government 1st Anniversary : शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पुर्ण, वाचा त्यांनी घेतलेले आतापर्यंतचे महत्वाचे निर्णय

Web Team by Web Team
June 30, 2023
in Uncategorized, POLITICS, Trending, महाराष्ट्र
0
Shinde Government
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय. पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला. नंतर तातडीने केंद्राची मंजुरी मिळवून घेण्यात आली. निर्णय वेगवान #महाराष्ट्र गतिमान ही शिंदे फडणवीस सरकारच्या जाहीरातीची टॅगलाइन आहे. शिंदे सरकारच्या एका वर्षात १४००० पेक्षा जास्त जीआर घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकार सामान्यांच सरकार असल्याच आपल्या भाषणातून नेहमीच सांगत असतात.

जीआर म्हणजे काय ?

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024

राज्य सरकारने एखादा धोरणात्मक किंवा महत्त्वाचा निर्णय घेतल्यास त्याचा शासकीय आदेश (जी.आर.) काढला जातो. हा आदेश राज्यपालांच्या नावाने काढला जातो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. या धोरणांची अंमलबजावणी केली जाते. पुढील बैठकीत इतिवृत्त मंजूर झाल्यावर संबंधित खात्याकडे फाईल जाते. खात्याकडून कायदेशीर बाब तपासून घेतली जाते वा वित्त खात्याच्या संमतीनंतर आदेश काढण्याची प्रक्रिया केली जाते.

शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय

१. शिंदे फडणवीस सरकारने पहिल्याच बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेतला होता, तो म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल वरील व्हॅट ५ रूपयांनी कमी करण्याचा. या निर्णयामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळाला होता.
२. सर्व सामान्य नागरिकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय त्यांच्या आरोग्याशी निगडीत आहे. राज्याच्या महात्मा फुले आणि केंद्र सरकारचा आयुष्मान भारत आरोग्य योजना एकत्रित करण्यात आल्या. यामुळे राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना ५ लाख पर्यंतचे उपचार मोफत मिळतील.
३. शेतकऱ्यांसाठी एक निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांना दरमहा ५०० रूपये थेट त्यांच्या बॅंक खात्यात टाकण्याचा निर्णय या सरकारने घेतला.
४. पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला. नंतर तातडीने केंद्राची मंजुरी मिळवून घेण्यात आली.
५. समृद्धी महामार्गाचं पहिल्याच टप्प्याच उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. हा मार्ग लवकरच मुंबईपर्यंत पोहोचेल. त्यानंतर नागपूर ते मुंबई प्रवास जवळपास ७-८ तासात करता येईल.
६. केंद्र सरकारकडून किसान निधीचे सहा हजार रूपये आणि त्यात राज्यसरकारने सहा हजार रूपये टाकून १२००० रूपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
७. महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत दिलीये तर ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी बस प्रवासाची सवलत दिली गेली. त्यामुळे शिंदे सरकारचा हा लोकप्रिय निर्णय असल्याचे बोलले जाते.
८. सध्या शासन आपल्या दारी या उपक्रमातून शिंदे फडणवीस सरकार प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्यांच्या योजना प्रत्येकाच्या दारी पोचतायेत की नाही किंवा त्या कशा पोहोचवल्या जातील याची माहीती देतायेत.
एका वर्षाच्या काळात या सरकारने गतिमानतेने अनेक निर्णय घेतले आहे.

Previous Post

Rahul Gandhi Manipur Visit : मणिपूर पोलिसांनी राहुल गांधींचा दौरा रोखला, हेलिकॉप्टरने जाण्याचा दिला सल्ला

Next Post

Byju’s Crisis : बायजूचे सीईओ म्हणाले- कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवावा, कंपनी लवकरच करणार कमबॅक

Next Post
Byju's Crisis

Byju's Crisis : बायजूचे सीईओ म्हणाले- कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवावा, कंपनी लवकरच करणार कमबॅक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Israel war video : मध्यरात्री 10 रॉकेट हल्ले आणि हमासची सर्वात धोकादायक फौज ‘नुखबा एलिट’ उद्ध्वस्त

Israel war video : मध्यरात्री 10 रॉकेट हल्ले आणि हमासची सर्वात धोकादायक फौज ‘नुखबा एलिट’ उद्ध्वस्त

2 years ago
छगन भुजबळांचा राज्य सरकारला घरचा आहेर; ” तो अध्यादेश नसून अध्यादेशाचा मसुदा, सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही..! ” नेमकं काय म्हणाले भुजबळ वाचा सविस्तर

छगन भुजबळांचा राज्य सरकारला घरचा आहेर; ” तो अध्यादेश नसून अध्यादेशाचा मसुदा, सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही..! ” नेमकं काय म्हणाले भुजबळ वाचा सविस्तर

2 years ago
#Deputy CM Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृतीबाबत देवेंद्र फडणवीस संतापले; मनुस्मृतिबाबत स्पष्टच सांगून टाकले

#Deputy CM Devendra Fadnavis : जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृतीबाबत देवेंद्र फडणवीस संतापले; मनुस्मृतिबाबत स्पष्टच सांगून टाकले

1 year ago
” एकनाथ शिंदेंना धमकवलं आणि ते XXX ला पाय लावून पळाले; फडणवीसांना अटक होणार ! ” संजय राऊत यांची खळबळजनक विधानं

” एकनाथ शिंदेंना धमकवलं आणि ते XXX ला पाय लावून पळाले; फडणवीसांना अटक होणार ! ” संजय राऊत यांची खळबळजनक विधानं

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.