• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, June 2, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home tourism

पर्यटनामुळे भारताला होणारे फायदे, जाणून घ्या

Manasi Devkar by Manasi Devkar
September 27, 2023
in tourism, देश-विदेश
0
पर्यटनामुळे भारताला होणारे फायदे, जाणून घ्या
225
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सध्या सुरु असलेल्या धकाधकीच्या जीवनात आपल्यापैकी अनेकांना कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची वारंवार इच्छा होते. पण कामामुळे आपल्याला तसं करता येत नाही. पण तुम्हाला माहितेय का? आपण पर्यटक म्हणून जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा आपल्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो, देशाच्या तिजोरीत आर्थिक मदत होते इतकंच नव्हे तर देशाच्या जीडीपीत ही आपलं फिरणं मोलाचं ठरतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे कसं शक्य आहे. तर आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये भारतात पर्यटनाचे महत्त्व आणि फायदे काय? याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. आज जागतिक पर्यटन दिन आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी ही खास माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.

भारत हा देश त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्यपूर्ण भूगोल आणि ऐतिहासिक खुणा यासाठी ओळखला जातो, या खुणा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. याव्यतिरिक्त, भारतामध्ये विविध धर्म, भाषा, वेशभूषा, खाद्य संस्कृती आणि परंपरा पाहायला मिळते. ही विविधता भारताला पर्यटकांसाठी एक अनोखे आणि आकर्षक स्थळ बनवते. भारताच्या पर्यटन उद्योगात दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2022 ते 2032 या कालावधीत GDP सरासरी 5.8 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. यावरुन आपल्या कळले असेलच की, पर्यटनामुळे भारताच्या अर्थव्यव्सथेत हातभार लागत आहे. भारतामध्ये जगातलं अव्वल पर्यटन केंद्र बनण्याची क्षमता आहे. लवकरच भारतात तशा योजना आणि धोरणं आखली जात आहे.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

पर्यटनामुळे भारताला काय फायदे होतात?

पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगाराची संधी मिळते. पर्यटन क्षेत्रात गुंतलेल्या सेवा आणि वाहतूक क्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा सर्वाधिक फायदा होतो. रिक्षा, बस, ट्रेन, टॅक्सी चालक, घोडेस्वार, दुकानदार, गाईड, हॉटेल, हायवे लगतचे ढाबे या क्षेत्रामुळे यांना देखील फायदा होतो. ताजमहाल, लाल किल्ला आणि कुतुबमिनार यांसारखी अनेक पर्यटन स्थळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळण्यास मदत होते. पर्यटनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात मदत होते. हे देशाच्या एकूण जीडीपी विकासात मदत करते. त्यातून स्थानिकांना आपला उदरनिर्वाह चालण्यास मदत होते.

पर्यटन क्षेत्रामुळे आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करण्यास मदत होते. पर्यटनामुळे विविध संस्कृतींच्या लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते. विविध संस्कृतीचे लोक एकत्र भेटतात आणि एकमेकांना समजून घेतात. यामुळे त्यांना एकमेकांबद्दल आदर निर्माण करण्याची संधी मिळते. त्यामुळे सांस्कृतिक एकोपा वाढतो. आरोग्य आणि निरोगीपणा सुधारण्यासाठी योग, एरोबिक्स आणि इतर थेरपी देणारी अनेक पर्यटन स्थळे भारतात आहेत यासाठी देखील लोकं भारताला भेट देतात. पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेचा महसूल वाढतो, हजारो नोकऱ्या निर्माण होतात, देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास होतो आणि परदेशी आणि नागरिक यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याची भावना निर्माण होते.

2022 मध्ये, भारताच्या अर्थव्यवस्थेत भारताच्या पर्यटन क्षेत्राचे योगदान 15.7 ट्रिलियन रुपये इतके होते. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल (WTTC) च्या अध्यक्षा आणि सीईओ ज्युलिया सिम्पसन म्हणाल्या की, या वर्षाच्या अखेरीस ते 16.5 ट्रिलियन रुपयांचे असेल. “पुढील दहा वर्षांचा अंदाज सुमारे 37 ट्रिलियन रुपयांचा आहे. सध्याच्या वाटचालीत भारताकडून हेच ​​साध्य होईल, अशी आमची अपेक्षा आहे. भारतातील पर्यटन क्षेत्रात या वर्षाच्या अखेरीस 39 दशलक्ष लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली.

येत्या काळात भारताच्या पर्यटन क्षेत्राला वेगळं वळण मिळणार आहे, पर्यटन क्षेत्राचे भारताच्या अर्थव्यवस्थेत अमूल्य योगदान ठरणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमामध्ये ही देशवासियांना सांगितलं होतं. जागतिक स्तरावर पर्यटन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. लवकरच भारत जगातील अव्वल पर्यटन केंद्र बनणार असं सांगितलं जातंय.

Previous Post

HEALTH : तुपाचा आहारात जास्त उपयोग केल्याने फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते, वाचा हि माहिती

Next Post

मोठी बातमी : अखेर मुहूर्त ठरला ! शिवसेना आमदार अपात्रतेबाबत कामकाजाचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

Next Post
मोठी बातमी : अखेर मुहूर्त ठरला ! शिवसेना आमदार अपात्रतेबाबत कामकाजाचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

मोठी बातमी : अखेर मुहूर्त ठरला ! शिवसेना आमदार अपात्रतेबाबत कामकाजाचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

रामेश्वरमच्या कॅफेत झालेल्या ब्लास्ट मागचा मास्टरमाईंड NIA च्या जाळ्यात अखेर अडकलाच; बॉम्ब पेरणारा आणि कट रचणारा दोघेही गजाआड

रामेश्वरमच्या कॅफेत झालेल्या ब्लास्ट मागचा मास्टरमाईंड NIA च्या जाळ्यात अखेर अडकलाच; बॉम्ब पेरणारा आणि कट रचणारा दोघेही गजाआड

1 year ago
BIG NEWS : अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली; अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल

BIG NEWS : अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली; अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल

1 year ago
MARATHA RESERVATION : OBC आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार ! नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वाचा सविस्तर

MARATHA RESERVATION : OBC आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार ! नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वाचा सविस्तर

1 year ago
कृषी समृध्दी योजना : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार 1 लाखाची आर्थिक मदत; मंत्री अनिल पाटील यांची विधानसभेत माहिती

कृषी समृध्दी योजना : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार 1 लाखाची आर्थिक मदत; मंत्री अनिल पाटील यांची विधानसभेत माहिती

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.