• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, December 18, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

MAHARASHTRA POLITICS : हे काय बोलले सदाभाऊ खोत ! ” देशात 80 कोटी जनता ऐतखाऊ, रेशन व्यवस्था बंद करा… ! “

Web Team by Web Team
November 27, 2023
in POLITICS, मुख्य बातम्या
0
MAHARASHTRA POLITICS : हे काय बोलले सदाभाऊ खोत ! ” देशात 80 कोटी जनता ऐतखाऊ, रेशन व्यवस्था बंद करा… ! “
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा : भाजप BJP महायुतीतील रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या सामन्यांमध्ये संतापाची लाट उठली आहे तर आपल्याच्या सरकारच्या विरोधात वक्तव्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बुलढाणामध्ये रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सदाभाऊ खोत आले होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले कि, वक्तव्याने देशातील 80 कोटी जनता हि ऐतखाऊ आहे. त्यामुळे आता देशातील रेशन व्यवस्था कायमची बंद करून देशाला बलशाली करा अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे.

हे वाचलेत का ? Accident : नगर रोडवरील टँकर पलटी होऊन मोठा अपघात; टँकरमधून Ethylene Oxide वायुगळतीवर नियंत्रण; मोठा धोका टळला

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतीवरचा फक्त 40 टक्के समाज उरला असून देशात 80 कोटी माणसं आयत खात आहेत. त्यामुळे देशातील रेशन व्यवस्था बंद करून देश बलशाली बनवावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला सदाभाऊ खोत भेट देण्यासाठी आले होते. आपल्या देशातील ऐतखाऊ लोकांची संख्या वाढली असून देशातील 80 कोटी माणसं आयतं खात आहेत. जर इतकी माणसं आहेत खात असतील तर हा देश भिकाऱ्यांचा आहे. माणसं भिकारी बनवण्याचे काम सुरू आहे अशीही टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

हे वाचलेत का ? Water Scandal : ‘तुम्हीही तुरुंगात जाल’, दारूपाठोपाठ आता पाणी घोटाळा ! दिल्ली सरकारविरोधात भाजपचं CBI आणि उपराज्यपालांना पत्र

सदाभाऊ खोत यांनी म्हटले की, माणसाला ज्यावेळेस सगळं फुकट मिळतं समजा त्या सगळ्या अफूच्या गोळ्या आहेत. राजकीय पक्षांची चढाओढ लागली आहे हे फुकट ते फुकट त्यामुळे देश भिकाऱ्यांचा बनत चालला आहे. प्रत्येकाने श्रम करावे श्रमावरच देश बलशाली होईल असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

Previous Post

Accident : नगर रोडवरील टँकर पलटी होऊन मोठा अपघात; टँकरमधून Ethylene Oxide वायुगळतीवर नियंत्रण; मोठा धोका टळला

Next Post

December OTT Release : डिसेंबरमध्ये ‘या’ सीरिज होणार ओटीटीवर प्रदर्शित

Next Post
December OTT Release

December OTT Release : डिसेंबरमध्ये 'या' सीरिज होणार ओटीटीवर प्रदर्शित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास राज्यसरकारचा हिरवा कंदील

2 years ago
CORONA परत आलाय ! साईंच्या दर्शनाला जाताना मास्क घेऊन जाण्यास विसरू नका, अन्यथा प्रवेश बंद

CORONA परत आलाय ! साईंच्या दर्शनाला जाताना मास्क घेऊन जाण्यास विसरू नका, अन्यथा प्रवेश बंद

2 years ago
MARATHA RESERVATION : अखेर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा, सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम

MARATHA RESERVATION : अखेर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा, सरकारला दोन महिन्यांचा अल्टिमेटम

2 years ago
TRENDING : गुगलवर ट्रेंड होतोय ‘WHY’ शब्द; गुगलचे सीईओ सुंदर पीचईंनी सांगितले दिवाळीत भारतीयांनी विचारले ‘हे’ प्रश्न म्हणून….

TRENDING : गुगलवर ट्रेंड होतोय ‘WHY’ शब्द; गुगलचे सीईओ सुंदर पीचईंनी सांगितले दिवाळीत भारतीयांनी विचारले ‘हे’ प्रश्न म्हणून….

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.