• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Friday, June 20, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home POLITICS

मोठी बातमी : येत्या 7 दिवसात देशात CAA लागू होणार ! केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा खळबळजनक दावा; नेमका काय आहे CAA कायदा, वाचा सविस्तर

Web Team by Web Team
January 29, 2024
in POLITICS, मुख्य बातम्या
0
मोठी बातमी : येत्या 7 दिवसात देशात CAA लागू होणार ! केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा खळबळजनक दावा; नेमका काय आहे CAA कायदा, वाचा सविस्तर
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Related posts

pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांच्या वक्तव्याने देशात एकच खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमापासून प्रसंगी सीएए CAA कायदा म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होईल असा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. ते म्हणाले की, ” मी मंचावरून हमी देत आहे. येत्या सात दिवसात केवळ बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात सीएए नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होईल.

नेमका काय आहे CAA (नागरिकत्व सुधारणा कायदा)

  • नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पर्यंत बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून भारतात आलेल्या मुस्लिम म्हणजेच हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल.
  • भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्ष झाली आहे.
  • यापूर्वीच्या भारतीय नागरिकत्व कायदा, 1955मध्ये काही बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून अर्ज करणाऱ्या लोकांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल. याच कायद्यातील आणखी एका तरतुदीनुसार, भारतात घुसखोरी करणाऱ्या लोकांना नागरिकत्व मिळू शकत नव्हतं तसंच त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाने ताब्यात घेण्याचीही तरतूद होती.
  • ईशान्य भारतात, विशेषतः आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे, कारण हे राज्य बांगलादेश सीमेला लागून आहेत. असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररीत्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून, आपला व्होट बेस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
  • त्यातच, राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून (National Citizenship Register / NCR) बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल, असाही एक आरोप होतोय.
Previous Post

Bigg Boss Season 17 : मुन्नावर फारुकी ठरला बिग बॉसचा विजेता ! ” माझ्या यशाचे श्रेय मी स्वत:ला देईन..! “, मुन्नावरची सोशल मीडियावर खास पोस्ट

Next Post

CRIME NEWS PUNE : 10 वर्षाच्या प्रेमाचा संशयाने केला निर्दयी अंत ! प्रेयसीवर 5 गोळ्या झाडून केली हत्या, पुण्याच्या हिंजेवाडीतील खळबळजनक घटना

Next Post
CRIME NEWS PUNE : 10 वर्षाच्या प्रेमाचा संशयाने केला निर्दयी अंत ! प्रेयसीवर 5 गोळ्या झाडून केली हत्या, पुण्याच्या हिंजेवाडीतील खळबळजनक घटना

CRIME NEWS PUNE : 10 वर्षाच्या प्रेमाचा संशयाने केला निर्दयी अंत ! प्रेयसीवर 5 गोळ्या झाडून केली हत्या, पुण्याच्या हिंजेवाडीतील खळबळजनक घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Corona JN-1 Variant : मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा; 63 हजार Isolation, 33 हजार Oxygen Beds उपलब्ध, भीती नको काळजी घ्या,मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Corona JN-1 Variant : मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा; 63 हजार Isolation, 33 हजार Oxygen Beds उपलब्ध, भीती नको काळजी घ्या,मुख्यमंत्र्यांचे आवाहन

1 year ago
BJP : चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टचं सांगितले, ‘ पक्ष म्हणून आम्ही सुशीलकुमार शिंदेंना कुठलीही ऑफर दिली नाही, मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही स्वागत करणार…!

BJP : चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टचं सांगितले, ‘ पक्ष म्हणून आम्ही सुशीलकुमार शिंदेंना कुठलीही ऑफर दिली नाही, मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही स्वागत करणार…!

1 year ago
Fire Incident : महाडमधील भीषण अग्नितांडवात होरपळून 9 कामगारांचा मृत्यू ; 2 कर्मचारी अद्याप बेपत्ता

Fire Incident : महाडमधील भीषण अग्नितांडवात होरपळून 9 कामगारांचा मृत्यू ; 2 कर्मचारी अद्याप बेपत्ता

2 years ago
CM Eknath Shinde : ” मोदींच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल…! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले

CM Eknath Shinde : ” मोदींच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल…! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले

1 year ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.