• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Tuesday, February 10, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home देश-विदेश

UN Report On Poverty : भारतात 15 वर्षांत 41.5 कोटी लोक गरिबीतून मुक्त , बालमृत्यूच्या आकडेवारीतही सुधारणा

Web Team by Web Team
July 12, 2023
in देश-विदेश
0
UN Report On Poverty

UN Report On Poverty

8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

UN Report On Poverty : तुम्हाला माहितीये का ‘भारताच्या गरिबीत लक्षणीय घट झालीये. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, 15 वर्षांच्या कालावधीत म्हणजेच (2005-21) मध्ये 41.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर (UN Report On Poverty) आले. संयुक्त राष्ट्रांनी मंगळवारी सांगितलं की, भारतासह 25 देशांनी 15 वर्षात त्यांचे Global Multidimensional Poverty Index यशस्वीरित्या निम्मे केले. यामध्ये कंबोडिया, चीन, भारत, इंडोनेशिया, मोरोक्को, सर्बिया आणि व्हिएतनाम आणि इतर देशांचा समावेश आहे. गरिबी कमी करण्यात यश मिळविलेल्या देशांच्या यादीत 17 देश आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 142.86 कोटी लोकसंख्येसह चीनला मागे टाकून भारत एप्रिलमध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला.

एप्रिल 2023 मध्ये भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2023 मध्ये, भारत 142.86 कोटी लोकसंख्येसह चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला. अहवालात म्हटलं आहे की, ‘विशेषतः भारताने गरिबीत लक्षणीय घट दर्शवली आहे. 2005-2006 मध्ये भारतात गरिबांची लोकसंख्या 55.1 टक्के होती, ती 2019-2021 मध्ये 16.4 टक्क्यांवर आली.

Related posts

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

Rafale Fighter Jets : भारतीय नौदलात सामील होणार 26 राफेल फायटर जेट्स; या राफेलची खासियत वाचून अचंबित व्हाल

May 29, 2024
#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

#All Eyes On Rafah : “प्रयत्न करूनही दुर्दैवी दुर्घटना घडली..!” रफामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

May 29, 2024

गरिबांमध्ये स्वयंपाकाच्या इंधनाची वाढती उपलब्धता

अहवालानुसार, भारतात स्वयंपाकाच्या इंधनापासून वंचित राहिलेल्या गरिबांची संख्या 52.9 टक्क्यांवरून 13.9 टक्क्यांवर आलीये. दुसरीकडे, 2005-2006 मध्ये 50.4 टक्के लोक स्वच्छतेपासून वंचित होते, त्यांची संख्या 2019-2021 मध्ये 11.3 टक्क्यांवर आलीये. पिण्याच्या पाण्याच्या प्रमाणाबद्दल बोलायचे तर, या कालावधीत बहुआयामी गरीब आणि वंचित लोकांची टक्केवारी 16.4 वरून 2.7 वर आलीये. विजेशिवाय राहणाऱ्या लोकांची संख्या 29 टक्क्यांवरून 2.1 टक्क्यांवर आली आणि घर नसलेल्या गरीबांची संख्या 44.9 टक्क्यांवरून 13.6 टक्क्यांवर आली.

पोषण आणि बालमृत्यूच्या आकडेवारीतही सुधारणा

2005-2006 मध्ये, सुमारे 64.5 कोटी लोकांचा भारतातील दारिद्र्य यादीत समावेश करण्यात आला होता, 2015-2016 मध्ये ही संख्या सुमारे 37 कोटी आणि 2019-2021 मध्ये 23 कोटी इतकी कमी झाली. अहवालानुसार, भारताने सर्वात वेगाने प्रगती केली आहे. भारतातील पोषण निर्देशकांखाली बहुआयामी गरीब आणि वंचित लोकांची संख्या 2005-2006 मधील 44.3 टक्क्यांवरून 2019-2021 मध्ये 11.8 टक्क्यांवर आलीये. या काळात बालमृत्यूचे प्रमाण 4.5 टक्क्यांवरून 1.5 टक्क्यांवर आले.

UN Report On Poverty, भारतातील गरिबी घटली, जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांक, Global Multidimensional Poverty Index, Poverty Index, Marathi news, mahatalks

Previous Post

Foxconn – Vedanta Deal : फॉक्सकॉनने वेदांतला दिला मोठा झटका, कोणतेही कारण न देता तोडला करार

Next Post

Punjab Dakh : पंजाब डख यांचे हवामानाचे अंदाज खरंच अचूक असतात का?

Next Post
panjab dakh estimates weather reports based on what?

Punjab Dakh : पंजाब डख यांचे हवामानाचे अंदाज खरंच अचूक असतात का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

पुणे विद्यापीठात गोंधळ : कधी अळई, तर आता खराब झालेले आंबट अन्न ! नेमकं सुरू तरी काय

पुणे विद्यापीठात गोंधळ : कधी अळई, तर आता खराब झालेले आंबट अन्न ! नेमकं सुरू तरी काय

2 years ago
Maharashtra Politics : CM Eknath Shinde यांच्या गोटात गडबड; ‘आमची काम होत नाहीत…!’ आमदारांची ‘त्या’ मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Maharashtra Politics : CM Eknath Shinde यांच्या गोटात गडबड; ‘आमची काम होत नाहीत…!’ आमदारांची ‘त्या’ मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

2 years ago
Big Breaking : भाजपची दुसरी यादी जाहीर ! नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ‘या’ मोठ्या नावांवर शिक्कामोर्तब

Big Breaking : भाजपची दुसरी यादी जाहीर ! नितीन गडकरी ,पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ‘या’ मोठ्या नावांवर शिक्कामोर्तब

2 years ago
CM EKNATH SHINDE : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील 8 लाख 14 हजार मातांना 321 कोटी 57 लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण

CM EKNATH SHINDE : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील 8 लाख 14 हजार मातांना 321 कोटी 57 लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.