• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Wednesday, July 23, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबईसह कल्याण, पनवेल व पालघर जिल्ह्यातील नागरिकांकडून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन

Web Team by Web Team
November 14, 2023
in महाराष्ट्र
0
मुंबईसह कल्याण, पनवेल व पालघर जिल्ह्यातील नागरिकांकडून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिवाळी (Diwali 2023) हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. दिवाळी म्हटलं की, रांगोळी, दिवे, फराळ आणि फटाके आलेच. दिवाळीत आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आतषबाजीही (Diwali Firecrackers) केली जाते. मात्र, देशातल्या वाढत्या प्रदूषणामुळे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिवाळीत फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. एखाद्या व्यक्तीने फटाके फोडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असं असलं तरी, नागरिकांनी मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवला. देशात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले.

मुंबईतही प्रदूषणाचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा असे दोनच तास फटाके उडवण्यास परवानगी दिली होती. मात्र मुंबईतल्या नागरिकांनी हा आदेश गांभीर्याने घेतलं नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. दिवाळीत धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह, कुलाबा परिसरात नियमांचं सार्वधिक उल्लंघन झालेलं पाहायला मिळतंय. फटाक्यांच्या धुरामुळे हवेच्या प्रदूषणात भर पडली आहे तसेच फटाक्यांपासून होणाऱ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणही वाढलं आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

ठाण्यातही हीच परिस्थिती पाहायला मिळते. ठाण्यात नागरिकांनी सायंकाळी सहा ते मध्यरात्री दीड-दोन वाजेपर्यंत फटाके फोडले आहेत. इतकच नव्हे तर ठाण्याच्या उच्चभ्रू वस्तीतही व डोंबिवलीतील सुशिक्षित असलेल्या सोसायटीमध्येही नियमांचं उल्लंघन झालेलं पाहायला मिळालं, अति फटाके फोडण्यामुळे ठाण्यातील हवेची गुणवत्ता घसरली.

कल्याणमध्येही नागरिकांच्या आरोग्याचे हित डोळ्यासमोर ठेवून दोन तास फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. मात्र तेथील नागरिकांनीही नियमांचे पालन केले. त्यात उल्हासनगर आणि भिवंडी यांचाही हवेच्या प्रदूषणात वाढ करण्यात भर आहे. अंबरनाथ बदलापूर मध्ये असेच चित्र पाहायला मिळालं.

पालघर जिल्ह्यातही दिवाळीनिमित्त रात्री उशिरापर्यंत फटाके फोडले जात होते. यामुळे हवेतील प्रदूषण वाढलंच पण त्यासोबतच ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले. मीरा-भाईदंरमध्ये 32 ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्यात तर बहुतांश लोकांनी कानठळ्या बसतील असे फटाके फोडून आसपासच्या लोकांना त्रास दिल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या.

वसई, नालासोपारा, विरार, नायगाव येथील ग्रामीण भागातही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले तर नवी मुंबईत ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, सीबीडी इथे देखील फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या. इथेही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत नागरिकांनी फटाके फोडले.

गेल्या दोन दिवसांत फटाकांच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबईत ७८४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली व ८०६ जणांवर कारवाई करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्याची नागरिकांना परवानगी दिली होती. त्याआधी 6 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने रात्री सात ते दहा दरम्यान फटाके फोडण्यास परवानगी दिली होती. मात्र हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत नसल्याने न्यायालयाने शुक्रवारच्या आदेशात फटाके फोडण्याच्या वेळेत कपात केली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फटाके फोडण्याच्या वेळेवर न्यायालयाने बंधन घातली होती. मात्र नागरिकांनी नियमांचे पालन न केल्याचं चित्र समोर आलं. अशातच निरोगी हवा हवी आहे की, फटाके फोडायचे आहेत हे नागरिकांनी ठरवावं असं म्हणत न्यायालयाने ही जबाबदारी नागरिकांवर सोपवली.

Previous Post

‘मी जातीवर राजकारण केलं नाही आणि करणार नाही…’ शरद पवार यांचा खुलासा

Next Post

‘Tiger 3’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

Next Post
‘Tiger 3’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

‘Tiger 3’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Shirur Lok Sabha constituency : शिरूर लोकसभा उमेदवारीबाबत छगन भुजबळांच्या नावाची चर्चा; अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर छगन भुजबळांनी देखील दर्शवली सहमती, म्हणाले…

Shirur Lok Sabha constituency : शिरूर लोकसभा उमेदवारीबाबत छगन भुजबळांच्या नावाची चर्चा; अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर छगन भुजबळांनी देखील दर्शवली सहमती, म्हणाले…

1 year ago
धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार; सनियंत्रण करण्यासाठी समिती नियुक्त

धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार; सनियंत्रण करण्यासाठी समिती नियुक्त

2 years ago
Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis : शरद पवार Vs अजित पवार ; पाहा राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याचा कोणाला पाठिंबा

2 years ago
नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याची उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याची उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे विनंती

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.