India Justice Journey 2 : काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेला 14 जानेवारीपासून होणार सुरुवात, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करणार यात्रेचा श्री गणेशा ! कशी असेल भारत न्याय यात्रा ? वाचा सविस्तर

नवीन वर्षात 14 जानेवारीपासून काँग्रेसची ‘भारत न्याय यात्रा’ India Justice Journey सुरू होणार आहे. 24 मार्च पर्यंत संपूर्ण भारत भ्रमण या यंत्राच्या माध्यमातून काँग्रेस च्या वतीनें केले जाणार आहे. या न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेला आर्थिक सामाजिक आणि धोरणात्मक न्याय देऊ अशी भूमिका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.