एल्गार परिषद प्रकरण : गौतम नवलखा यांना दिलासा नाहीच ! जामीन स्थगिती कायम; काय आहे प्रकरण ?

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाच्या आदेशाला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वाढवली. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना एनआयएची याचिका सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला दिले. एल्गार परिषद-माओवादी … Continue reading एल्गार परिषद प्रकरण : गौतम नवलखा यांना दिलासा नाहीच ! जामीन स्थगिती कायम; काय आहे प्रकरण ?