उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर Ulhasnagar Firing Case गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर असून यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना या प्रकरणावर प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, ” कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल.”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed