कोकणातील राजकीय वातावरण ढवळले; चिपळूणमध्ये राणे आणि ठाकरे गटामध्ये राडा; आमदार वैभव नाईकांच्या सुरक्षेत वाढ

कोकणातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच ढवळून निघाल आहे. शुक्रवारी चिपळूणमध्ये राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालया बाहेरच राणे आणि ठाकरे समर्थक यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे. तर मी सद्य परिस्थिती पाहता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या सुरक्षित वाढ करण्यात आली आहे.