Maharashtra Politics : ” काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले, ही यांची लायकी…!” नितेश राणेंची संजय राऊतांवर घणाघाती टीका, नेमकं काय म्हणाले राणे ? वाचा सविस्तर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावरून सध्या राजकीय अंतर्गत वातावरण ढवळलं गेल आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान काँग्रेसकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 23 जागांची मागणी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी या मागणीचे पत्रक पाठवले आहे.