Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी Maharashtra Political Crisis आज सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे दीड वर्षांपूर्वी बाहेर पडले आणि त्यानंतर उभा राहिलेला हा वादंग यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मोठा निकाल जाहीर करणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या निकालानंतर मोठी उलथा पालथ होणार आहे. त्यामुळे आज नेमकं काय होतंय याकडे राजकीय … Continue reading Maharashtra Political Crisis : आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा दिवस ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार