Lok Sabha Elections : ” ही लढाई आपण जिंकणारच ! निवडणूक लढत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपामध्ये..! ” प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना लिहिले पत्र

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती आपली संपूर्ण ताकद लावते आहे. प्रचार,सभा, शक्ती प्रदर्शन, सोशल मीडिया, भेटीगाठी अशा अनेक माध्यमातून नेते मतदात्यांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत आहेत.