Lok Sabha Elections : महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने 12 जागा लढवाव्यात; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,… दहा दिवसात समजेल !

लोकसभा निवडणुकीची Lok Sabha Elections रणधुमाळी सुरू झाली आहे. जागा वाटपावरून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी सर्वच घटक पक्ष आपली ताकद लावत आहेत. दरम्यान काल प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाने 12 जागा लढवाव्यात असे वक्तव्य केले होते.