Lok Sabha Election Updates : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये सकाळच्या वेळेत सर्वाधिक मतदान; वाचा कोणत्या खासदाराचं भवितव्य आज होणार निश्चित

आज तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे खासदारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहे. आज 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मत प्रक्रिया पार पडते आहे. राज्यात सकाळपासून आत्तापर्यंत सहा पूर्णांक 64% मतदान झाले आहे.