शेतकरी पुत्राचे मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र !” या निगरगट्ट सरकार शेतकऱ्यांच्या व्यथा कळणार आहेत काय..?” विजय वडेट्टीवार यांनी शेअर केला VIDEO

सध्या महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हवालदिल झालेल्या शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना व्याकुळतेने मनातील त्रागा स्वतःच्या रक्ताने हितून पाठवला आहे.