यंदाच्या वर्षी हवामानाने शेतकऱ्यांना सातत्याने हुलकावणी देऊन हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्यसरकारने भरगोस मदत जाहीर केली आहे. राज्यातील बळीराजाच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यसरकारने 1 पाऊल पुढे टाकले आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed